Category: रत्नागिरी

पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळावी.;आमदार बाळा माने यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी /- पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत १५ जुलै ची मुदत २३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असली तरी कोकणसह राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरविण्यात अडथळा निर्माण झाला आहे.…

अख्ख्या तळीये गावाचे स्मशान झाले. महाड-पोलादपूरवर मृत्यूची दरड कोसळली ४० जणांचा मृत्यू

कोकणात पावसाने हाहाकार माजवला असतानाच महाड-पोलादपूर तालुक्यावर मृत्यूची दरड कोसळली. या भयंकर दुर्घटनेत 40 जण जागीच ठार झाले. महाडमध्ये डोंगराच्या कुशीत वसलेल्या तळीये गावाचे तर स्मशान झाले. दरडींखाली चिरडून 40…

स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार वांदरकर गुरुजी यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी निधन..

रत्नागिरी /- तरुणांना लाजवेल असा उत्साह…स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार…नदीला पूर आलेला असताना पोहत पैलतीरावर जाऊन विद्यादानाचे काम करणारे तपस्वी शिक्षक…स्मशानातील मानवी कवटी उचलून विद्यार्थ्यांना धडे देणारे वांदरकर गुरुजी यांचे आज वयाच्या…

जि.प.आणि पं.स.सदस्य असोसिएशन प्रदेश कार्याध्यक्षपदी उदय बने यांची निवड..

रत्नागिरी /- जि. प. आणि पं. स. सदस्य असोसिएशन प्रदेश कार्याध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने यांची निवड झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. व पं. समिती सदस्य…

राजापुरात रस्त्यावर बोटी उतरवण्याची वेळ,रत्नागिरी,सिंधुदुर्गात धुवाँधार पाऊस..

रत्नागिरी :/- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कोकणात पुन्हा एकदा धुवाँधार कोसळायला सुरुवात केली आहे. कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरुन…

जिल्ह्यात 3 जून पासून कडक लॉकडाऊन; नवी नियमावली लागू..

रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे. 2 जूनच्या मध्यरात्रीपासून अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन…

पुण्यातील सहा पर्यटक समुद्रात बुडाले, तिघांचा मृत्यू; रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना..

  रत्नागिरी /-   रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे.…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज करावेत..  

रत्नागिरी /- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ▪️01 ऑगस्ट 2020 पासून…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे रुग्ण कोरोना रुग्ण..

रत्नागिरी: /- रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९९९वर पोहोचली आहे. आज ६ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची…

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत फक्त सापडले ४ नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण..

  रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात आज ४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९६४वर पोहोचली आहे. आज १८ रुग्ण बरे झाले. एकूण बरे…

You cannot copy content of this page