अख्ख्या तळीये गावाचे स्मशान झाले. महाड-पोलादपूरवर मृत्यूची दरड कोसळली ४० जणांचा मृत्यू
कोकणात पावसाने हाहाकार माजवला असतानाच महाड-पोलादपूर तालुक्यावर मृत्यूची दरड कोसळली. या भयंकर दुर्घटनेत 40 जण जागीच ठार झाले. महाडमध्ये डोंगराच्या कुशीत वसलेल्या तळीये गावाचे तर स्मशान झाले. दरडींखाली चिरडून 40…
