Category: रत्नागिरी

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस; ३१ ऑगस्टला हजर होण्याचे आदेश..

रत्नागिरी /- केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान महाड येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या खळबळजनक विधानानंतर, राज्यात बराच गोंधळ उडाल्याचे दिसले. या प्रकरणी नारायण राणेंवर…

रत्नागिरीतून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात.;आंबा, काजू बागायतदारांशी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी साधला संवाद..

रत्नागिरी /- दोन दिवस चाललेल्या अटक नाट्यानंतर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज सकाळपासून रत्नागिरीहून सुरु झाली आहे. यावेळी रत्नागिरीतील आंबा, काजू बागायतदारांशी नारायण राणेंनी संवाद साधला. बऱ्याच आंबा…

केंद्रीय मंत्री नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा २७ पासून रत्नागिरीतून सुरू.;प्रमोद जठार..

रत्नागिरी /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये म्हणून पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीची बैठक लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल परब पडल्याचे जनतेने व्हायरल…

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामिन मंजूर..

महाड /- अखेर नारायण राणे यांना जामिन मंजूर होताच भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नारायण राणे यांना आताच जामिन मंजूर होताच.आमदार प्रसाद लाड, प्रमोद जठार, युवा नेते विशाल…

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना उद्या रायगड जिल्हासत्र न्यायालयात हजर करणार..

हायकोर्टाने अटकपूर्व जामिनावरती तात्काळ सुनावणी घेण्यास दिला नकार.. रत्नागिरी /- राणेंना संगमेश्वरमधून घेऊन महाड पोलिस महाडच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामिनावरती तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर पोलिस…

रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

रत्नागिरी /- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची 23 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात जन आशिर्वाद यात्रा चालू आहे. सदर यात्रेदरम्यान 23 ऑगस्ट 2021…

अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संगमेश्वरच्या कोळवली गावातून झाली अटक..

रत्नागिरी /- अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संगमेश्वरच्या कोळवली गावातून पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिकांनी राणेंविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. राणेंविरुद्ध गुन्हा दाखल…

मी,कोणताही गुन्हा केलेला नाही, मला अटक नोटीस नाही;जन आशीर्वाद यात्रा जोमाने सुरूच राहणार ना.राणे

कार्यालय कोण फोडत असेल तर तशाच पद्धतीने उत्तर देऊ.;नारायण राणे चिपळूण /- मी कोणत्याही पद्धतीचे चिथावणीखोर भाषण केलेलं नाही, माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे मला माहीत नाही,मी कोणाला भीत नाही,…

भाजप प्रदेश चिटणीस मा.आमदार प्रमोद जठार यांनी केंद्र सरकारने चिपळूण नगरपरिषदला दोन कोटी निधी दिल्याबद्दल मानले आभार

चिपळूण /- भाजप प्रदेश चिटणीस मा.आमदार प्रमोद जठार यांनी केंद्र सरकारने चिपळूण नगरपरिषद ला 2 कोटी निधी दिल्याबद्दल मानले केंद्र सरकार चे आभार!!!!रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला दिला इशारा आज…

पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळावी.;आमदार बाळा माने यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी /- पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत १५ जुलै ची मुदत २३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असली तरी कोकणसह राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरविण्यात अडथळा निर्माण झाला आहे.…

You cannot copy content of this page