Category: रत्नागिरी

आत्मनिर्भर भारत” पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना माहिती पुस्तकाचे भाजपा कार्यालयात प्रकाशन सोहळा संपन्न..

रत्नागिरी /- पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केली आहे. रुपये २०,०५० कोटी रकमेची ही योजना भारतातील…

राष्ट्रीय एकता दिनी मांडवी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान !

रत्नागिरी /- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने मांडवी पर्यटन विकास सेवा सह . संस्था आणि सागरी सीमा मंच रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ…

रत्नागिरी आज कोरोना केवळ ८ रुग्ण.;एकही मृत्यू नाही..

रत्नागिरी /- रत्नागिरी आज जिल्ह्यात केवळ ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३८३ झाली आहे. आज ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील…

रत्नागिरी जिल्ह्यात आज २२ नवे रुग्ण सापडले…

रत्नागिरी /- रत्नागिरी आज जिल्ह्यात २२ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३३४३ झाली आहे. आज खेडमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे एकूण मृतांची संख्या…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ३२ नवे कोरोना रुग्ण..

रत्नागिरी /- आज जिल्ह्यात ३२ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार ३२१ झाली आहे. आज २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची…

कोकण रेल्वेच्या दोन पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेस..

रत्नागिरी /- कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन पॅसेंजर गाड्या या एक्स्प्रेस गाड्या म्हणून धावणार आहेत. रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होताच या गाड्यांचा दर्जा बदलला जाणार असून यामुळे या दोन गाड्या…

राज्यातील पहिले पोस्ट कोविड केंद्र रत्नागिरीत होणार.; ना. उदय सामंत

रत्नागिरी /- रत्नागिरीत राज्यातील पहिले पोस्ट कोविड कौन्सिलिंग केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक असल्याचे सांगत श्री. सामंत…

रत्नागिरीतील प्लाझ्मा उपचार केंद्राचे उद्घाटन..

रत्नागिरी /- कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट…

रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे १७ कोरोना रुग्ण..

रत्नागिरी /- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज जिल्ह्यात १७ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार २१३ झाली आहे. आज ११५ रुग्ण…

कोरोनाविरुध्द लढा निर्णायक वळणावर आजही मास्क हीच आपल्यासाठी लस.;मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

रत्नागिरी येथील प्लाझमा उपचार केंद्राचे उद्घाटन.. रत्नागिरी /- कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना…

You cannot copy content of this page