कोरोनाविरुध्द लढा निर्णायक वळणावर आजही मास्क हीच आपल्यासाठी लस.;मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
रत्नागिरी येथील प्लाझमा उपचार केंद्राचे उद्घाटन.. रत्नागिरी /- कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना…
