Category: रत्नागिरी

थरारक पाठलाग करुन खेड पोलीस स्टेशन हद्दीतील 59 लाख रू.दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी व त्याचे 2 साथीदार यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक..

खेड /- 33 लाख रू.चा मुद्देमाल जप्त… दिनांक 16/09/2020 रोजी 2 किलो सोन्याचा व्यवहार करण्याच्या उद्देशाने कामाक्षी पेट्रोलपंपाच्या अलिकडे असणारे कच्च्या डांबरी रोडने कॅनॉलजवळ घेवून जावून आरोपी व त्याच्या साथीदारांनी…

‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा’ मच्छिमार बांधवानी लाभार्थी बनुन आत्मनिर्भर बनावे २० हजार कोटीची तरतुद.;अतुल काळसेकर

वेंगुर्ला /- वेंगुर्ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आत्मनिर्भर अभियान अंतर्गत मच्छिमारांसाठी मत्स्यसंपदा योजना आणली आहे.या योजनेसाठी २० हजार कोटी ची तरतुद केली आहे.त्याचा फायदा जास्तीत जास्त…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ४४ नवे कोरोना पॉझिटिव्ह ..

रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात आज ४४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात ॲंटिजेन टेस्टमधील ३७ तर RTPCR मधील ७ जणांचा समावेश आहे. *तपशील पुढीलप्रमाणे* *RTPCR* ▪️रत्नागिरी – ४ ▪️राजापूर –…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ५१ कोरोना पॉझिटिव्ह..

रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत चालला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,९५४वर पोहोचली आहे. आज रत्नागिरी…

रत्नागिरी -चरवेलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान…

रत्नागिरी -/ रत्नागिरी चरवेलीतील राजेंद्र लक्ष्मण कुरतडकर यांच्या विहिरीत पडलेल्या बिबटयाला आज वनविभागाने जीवदान दिले.बिबट्या अंदाजे वय १ ते २ वर्ष वयाचा मादी जातीचा होता. त्याची लांबी -155 तर उंची…

रत्नागिरीचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी पदभार स्वीकारला

रत्नागिरी/- नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंगळवारी रत्नागिरीचा पदभार स्वीकारला. अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. मूळचे पंजाब मधील संगरूर जिल्ह्यातील असलेल्या डॉ. गर्ग…

राज्यात पुढचे 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा..

रत्नागिरी /- राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला…

वाघाने हल्ला करून ३ वर्षे लोटली तरि नुकसान भरपाई नाही

रत्नागिरी /- संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गवळवाडीतील ग्रामस्थ गोविंद धोंडू कांबळे यांच्या घरात घुसून बिबट्याने २३ डिसेंबर २०१७ ला भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर कांबळे यांना योग्य ती नुकसान भरपाई…

जिल्ह्यातील जनतेला राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने वाऱ्यावर सोडले.;निलेश राणे

रत्नागिरी/- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर लागत आहे.मात्र जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यातील गोंधळ चव्हाट्यावर आला असतानाच भाजपा नेते, माजी…

नापास विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात होणार : उदय सामंत*

रत्नागिरी /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 10 ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. ▪️ तसंच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही,” असं स्पष्टीकरण उच्च व…

You cannot copy content of this page