आंबोली घाटात ट्रक- मोटरसायकल अपघातात ट्रकखाली चिरडून वेताळ-बांबर्डे येथील समीर जाधव ठार..
आंबोली /- ओव्हरटेक करताना समोरच्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली मिळाल्याने जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत.…
