Category: स्थळ

यंदा गरबो घुमणार की नाही ?नवराञौत्सवावरही कोरोनाचे सावट..

देवरुख /- अधिक मासामुळे नवराञौत्सवही पुढे गेला आहे. महिनाभरावर होणारा हा नवराञौत्सव होणार की नाही गरबा घुमणार की नाही याबाबत साशंकता आहे. देवरुख परीसरात गुजराती बांधवांचा शारदीय नवराञौत्सव परंपरेने चालत…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ११९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले..

रत्नागिरी /- ▪️रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ११९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,५३६वर पोहोचली आहे. आज रत्नागिरीमधील ३ चिपळुणातील २ अशा ५ रुग्णाचा…

नागरिकांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेस सहकार्य करावे : डॉ.अश्विनी माईणकर

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेस सहकार्य करावे,असे आवाहन वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात…

वेंगुर्ला तालुक्यात एकूण १६६ व्यक्ती कोरोनामुक्त..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात एकूण १६६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आज घेण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये रेडी २,म्हापण २ व…

माझे कुटुंब -माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी

परुळे /- माझे कुटुंब – माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र शासनाने कोविड १९ नियंत्रीत करणे तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे…

कोरोना’मुळे राज्यात 36 डॉक्टरांचा मृत्यू..

मुंबई /- राज्यभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस सुरुच आहे. असे असतानाही रात्रंदिवस काम करणार्‍या डॉक्टरांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील 36 डॉक्टरांचा…

परीक्षांचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात..

मुंबई /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांची परीक्षा घेण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना 31 ऑक्टोबपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचनाही दिली आहे. अंतिम वर्षांची…

राज्यात एका दिवसात 19 हजार 522 कोरोनामुक्त

मुंबई /- राज्यात गेल्या 24 तासात 19 हजार 522 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 12 हजार 354 पोहोचली…

बस’ आता शंभर टक्के प्रवासी क्षमतेने धावणार..

मुंबई /- दीर्घ कालावधीनंतर प्रवाशांच्या सेवेत रूजू झालेली एसटी बस 50 टक्के प्रवासी क्षमतेने धावत होती. मात्र आज पासून एसटी बस पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे.यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळणार असली…

उद्द्यापासून पाच दिवस पिंगुळी बजाजपेठ राहणार बंद..

कुडाळ /- आज झालेल्या व्यापारी संघटना व ग्रामपंचायत यांच्यात झालेल्या संयुक्त सभेत उद्या दिनांक १९ सप्टेंबर ते बुधवार दिनांक २३ सप्टेंबर पर्यंत बाजार पेठ पूर्णतः बंद राहणार आहे अत्यावश्यक सेवेमध्ये…

You cannot copy content of this page