राज्यात कोरोनाच्या ‘एवढ्या’ रुग्णांना डिस्चार्ज..
मुंबई/- ▪️ राज्यात दिवभरात २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ▪️ *कोरोनामुक्त* : आत्तापर्यंत ८ लाख ५७ हजार…
मुंबई/- ▪️ राज्यात दिवभरात २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ▪️ *कोरोनामुक्त* : आत्तापर्यंत ८ लाख ५७ हजार…
मुंबई /- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर टीका करणे चांगलेच महागात पडले आहे. फडणवीस यांच्या या बौद्धिकतेवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली.…
मुंबई /- अभिनेत्री कंगना रणौतने कार्यालय बांधताना महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बदल केला. त्यामुळे मुंबई महापालिकेने कारवाई केली.कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच होती, असे प्रतिज्ञापत्र मुंबई महापालिकेच्यावतीने उच्च न्यायालयात सादर…
मुंबई /- शिवसेना नेते तथा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचे आज प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मसुरे गावचे सुपुत्र असलेल्या जयवंत परब यांच्या…
मुंबई आता शासनाने पहिलीच्या प्रवेशाचे वय केले निश्चित केले आहे.राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप-नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत…
मुंबई /- आयपीएलच्या १३व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई आणि चेन्नईच्या टीममध्ये पहिला सामना रंगणार आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदा प्रेक्षकांशिवायच सामने होणार आहेत. तसंच युएईमधल्या संथ खेळपट्ट्यांमुळे…
मुंबई /- राज्यभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस सुरुच आहे. असे असतानाही रात्रंदिवस काम करणार्या डॉक्टरांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग झाल्याने आतापर्यंत राज्यातील 36 डॉक्टरांचा…
मुंबई /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांची परीक्षा घेण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना 31 ऑक्टोबपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचनाही दिली आहे. अंतिम वर्षांची…
मुंबई /- राज्यात गेल्या 24 तासात 19 हजार 522 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 12 हजार 354 पोहोचली…
मुंबई /- दीर्घ कालावधीनंतर प्रवाशांच्या सेवेत रूजू झालेली एसटी बस 50 टक्के प्रवासी क्षमतेने धावत होती. मात्र आज पासून एसटी बस पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे.यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळणार असली…
You cannot copy content of this page