एन 95 मास्क झाले अधिक स्वस्त !
मुंबई /- कोरोना महामारीच्या कालावधीत आवश्यक असणारे मास्क आता रास्त दरात उपलब्ध होणार आहेत. एन 95 मास्क सुमारे 19 ते 49 रुपयांपर्यंत तसेच दुपदरी आणि तीन पदरी मास्क तीन ते…
मुंबई /- कोरोना महामारीच्या कालावधीत आवश्यक असणारे मास्क आता रास्त दरात उपलब्ध होणार आहेत. एन 95 मास्क सुमारे 19 ते 49 रुपयांपर्यंत तसेच दुपदरी आणि तीन पदरी मास्क तीन ते…
ब्युरो न्यूज /- ▪️कोरोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर टाकला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. *जाहीर* : सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने…
मुंबई /- ▪️कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वसामन्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आणण्यात आले होते. मात्र आता सरसकट सर्व महिलांना आजपासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे. ▪️केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी…
मुंबई /- भाजपनेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.खडसेनी राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी स्वतःच आपणाला दिली त्यानंतर पक्षप्रवेशावरही…
मुंबई /- माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येत्या २२ तारखेला खडसे मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्यासोबत त्यांची कन्याही प्रवेश…
मुंबई /- खासदार विनायक राऊत यांचा मंत्रालयात दोडामार्ग आडाळी येथील प्रकल्प ईतर ठिकाणी हलवण्यास विरोध.कायम दर्शवला आहे.मौजे आडाळी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथे National Institute of Medicinal Plant (NIMP) प्रकल्प…
मुंबई /- दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर जुलै – ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते. यंदा करोना संसर्गामुळे पुरवणी परीक्षेबाबत काहीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार का, असा प्रश्न उपस्थित…
मुंबई /- ▪️राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश दिला असून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. देवेंद्र फडवणीस सध्या काही…
मुंबई /- यंदा संपूर्ण देशभरात परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार माजविला आहे. यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात शेतीचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला…
मुंबई /- राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे…
You cannot copy content of this page