मुंबई पोलिसांनी उघड केला TRP घोटाळा..
मुंबई /- मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड केला असून तपासाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान एका साक्षीदाराने एनडीटीव्हीशी बोलताना काही ठराविक चॅनेल पाहण्यासाठी आपल्याला दर महिन्याला पैसे मिळत होते असा खुलासा…
मुंबई /- मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड केला असून तपासाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान एका साक्षीदाराने एनडीटीव्हीशी बोलताना काही ठराविक चॅनेल पाहण्यासाठी आपल्याला दर महिन्याला पैसे मिळत होते असा खुलासा…
मुंबई /- राज्यात काल एका दिवसात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली गेली आहे. गेल्या २४ तासात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार…
मुंबई /- ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत…
ब्युरो न्यूज /- ▪️भीमा कोरेगाव; एनआयकडून आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा यांच्यासह आठजणांविरोधात एफआयआर ▪️सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास हरकत नाही; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती ▪️मराठी अस्मितेसाठी वृद्ध लेखिकेचा १६ तासाहून…
मुंबई /- मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात एमपीएससीची परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना आणि लॉकडाउनचं संकट होतं.…
मुंबई :/- जुनं ते सोनं असं आपल्याकडे सर्रास म्हटलं जातं. ते चूक की बरोबर हे मात्र काळानुसार ठरते. आता मात्र जुनं ते सोनं मानणाऱ्या लोकांसाठी पैसे कमावण्याची सुवर्णसंधी आहे.जुनी नाणी…
मुंबई /- ▪️ देशात शिक्षणाच्या नावाखाली फार मोठे रॅकेट सुरू आहे. डिग्रीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण केले जात आहे. आता यूजीसीने देशातील 24 विद्यापीठे ‘बनावट’ किंवा खोटी असल्याचे घोषित केली…
मुंबई /- ▪️देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं 68 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 78,524 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर चोवीस तासांमध्ये 971 जणांच्या मृत्यूचीही नोंद झाल्याची…
सामान्यांना किफायतशीर किमतीत मिळणार मास्क.;आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा…
मुंबई /- केंद्र सरकारने शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची भूमिका घेतलेली असली तरी राज्यात मात्र दिवाळीनंतर या बाबत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.…
You cannot copy content of this page