राज्यात ४ हजार ४५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद;१८६ जणांचा कोरोना मुळे मृत्यू..
मुंबई /- राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार…
