Category: विशेष

विमान दुर्घटनेत 22 शिकाऊ सैनिक ठार..

नवी दिल्ली /- हवाई दलाचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. युक्रेनच्या लष्कराचे हे विमान असून या अपघातात 22 जण ठार झाले आहे. या मृतांसोबत अन्य दोन…

सिगरेट व बिडी बाबत ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई /- कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्वाच्या निर्णय घेतला आहे. राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट व…

व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला खटला.

व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला खटला व्होडाफोन कंपनीनं भारताविरोधातला 22,000 कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. भारत सरकारनं व्होडाफोनवर लागू केलेलं करदायित्व हे भारत व नेदरलँड यांच्यातील गुंतवणूक कराराचा…

राजकीय फायद्यासाठी नितेश राणे शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय ?;आम.नाईक यांचा सवाल!

सिंधुदुर्ग /- गेले सात ते आठ महिने सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची बदनामी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी करत आहेत.परंतु वस्तुस्थिती पाहता अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातुन बरे होऊन घरी गेलेत,…

अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा ‘सकरमाऊथ कॅटफिश ‘ आढळून आला भारतात.;तज्ज्ञांकडून चिंता वेक्त

नवी दिल्ली /- गंगा नदीतल्या सजीवांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. गंगा नदीतल्या डॉल्फिनच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दक्षिण अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा सकरमाऊथ कॅटफिश आढळून आला आहे. सातासमुद्रापार…

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा;रणजित देसाई..

कुडाळ /- संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…

उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला आता ग्रामसंघातील महिलांचा पाठिंबा..

कणकवली / – राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व्यतिरिक्त दरवर्षी मिळणार 5000₹,जाणून घ्या काय स्कीम आहे..

नवी दिल्ली /- कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 5,000 रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना खताचे अनुदान म्हणून दरवर्षी पाच हजार…

आता फक्त एवढ्या रुपयात तुम्ही करू शकता संपूर्ण सिटिस्कॅन; राज्य सरकारने निश्चित केला हा दर..जाणून घ्या..

मुंबई /- राज्य सरकारने खासगी रुग्णालये आणि तपासणी सेंटरवरील सिटिस्कॅनचे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे आता २ ते ३ हजार रुपयेच रुग्णांकडून आकारता येतील. यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात…

आता RBI चे शहरी सहकारी बँकांबाबत कडक धोरण,सायबर सिक्युरिटी नियम लागू; जाणून घ्या..

नवी दिल्ली /- पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेत (पीएमएस) घोटाळ्यानंतर शहरी सरकारी बँकांबाबत कडक धोरण राबवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, ती अजूनही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच संसदेत या बँकांचे नियंत्रण…

You cannot copy content of this page