Category: इतर

कळणे मायनिंग परिसराला भूस्खलनाचा फटका.;कळणे-तळकट मार्ग वाहतुकीसाठी बंद..

दोडामार्ग /- कळणे परिसराला भूस्खलनाचा फटका बसला आहे. कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचल्याचं दिसून येतंय. भूस्खलन झाल्याने तेथील काही भाग खाणीत कोसळला आहे. त्यामुळे खाणीतील पाणी व चिखलयुक्त…

परिषदेत कर्मचारी बदली प्रक्रिया समुपदेशनाने पडली पार.;४२ विनंती, ८ प्रशासकीय बदल्यांचा समावेश..

सिंधुदुर्गनगरी /- राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत गुरुवारी प्रशासकीय व विनंती बदली समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख…

मळगाव येथे रेल्वे धडकेत मृत झालेला युवक वैभववाडीतील..

सावंतवाडी/- मळगाव येथे रेल्वे ट्रॅकवर रेल्वेला धडकून मृत झालेल्या युवकाची ओळख पडवण्यात यश आले असून, वैभव शिंदे (२५) रा. वैभववाडी असे त्या युवकाचे नाव आहे. त्या युवकाने आत्महत्या केली असावी,…

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघा संशयितांची जामीनवर मुक्तता..

 कणकवली /- फेसबुकवरील ओळखीतून १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची न्यायालयाने ३० हजाराचा सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे केला आहे . संशयिताच्यावतीने अॅड .…

तुळस येथे वृक्षारोपण करून कांदळवन दिन साजरा..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे २६ जुलै ‘आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनाचे’ औचित्य साधून महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन कक्ष मालवण, कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने…

शिक्षण व आरोग्य सभापती अनिषा दळवी यांच्या प्रयत्नातून अखेर पाळयेतील वाहतूक पूर्ववत..

दोडामार्ग /- मुख्य रस्त्यापासून पाळये गावाला जोडणारा मुख्य पूल गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीतील पुराच्या पाण्याने वाहून गेला होता.त्यामुळे गुरुवार रात्रीपासून पाळये गावातील नागरिकांचा संपर्क तुटला होता.गावातून बाहेर येण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने…

दोडामार्ग मधील खड्डेमय प्रवास पंधरा दिवसात होईल का बंद ?

दोडामार्ग /- दोडामार्ग मधील सर्वात मोठी समस्या ठरलेला राज्यमार्ग आज मृत्यूचा सापळा ठरतोय आणि हाच दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठा गंभीर प्रश्न असून ठीक-ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्यांच साम्राज्य मात्र वाढत चाललंय…

तोक्ते वादळ नुकसान भरपाई निवड यादीत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांच्या सदोष सर्व्हेक्षणाचा खऱ्या नुकसानग्रस्तांना बसलाय फटका.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा आरोप

नुकसानग्रस्त लाभापासून वंचित.. तर बहुतांश गावात लाभार्थी यादीमध्ये सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाच अधिक भर… खऱ्या नुकसानग्रस्तांना न्याय मिळणार का…? मनसेचा जिल्हा प्रशासनाला सवाल.. कुडाळ /- “तळं राखी तो पाणी चाखी”…

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 10 हजार 184.11 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 380.8450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.13 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस…

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ९८ मि.मी. पाऊस..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2664.013 मि.मी. पाऊस…

You cannot copy content of this page