महान नेत्यांचे विचार आजच्या पिढीने कृतीतून जिवंत ठेवावे.;उमेश गाळवणकर.
कुडाळ /- “महान नेत्यांचे विचार आजच्या पिढीने आपल्या कृतीतून जिवंत ठेवले पाहिजे. “मरावे परी कीर्तिरूपे” या उक्तीप्रमाणे शेवटपर्यंत ज्यांनी आपला जीवनाचा प्रत्येक क्षण समाजासाठी खर्च केला. व आपल्या मृत्युपश्चात आपला…
