स्वयंसहायता समुहांची मुख्यमंत्री यांना 4 लाख पत्रे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या अभियानात खोडा..
कणकवली /- राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये तसेच चुकीचे आकलन करुन कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसुबा हानून पाडण्यासाठी…
