आता गावो-गावी फिरणाऱ्या नंदीबैल वाल्याजवळ बैलाच्या डोक्यावर पे – स्कॅनर..
सिंधुदुर्ग /- गेल्या ५ /६ वर्षांपूर्वी चलन बदलामुळे अर्थव्यवस्थेत खूपच मोठे बदल झालेले पहावयास मिळाले.काळा पैसा उघडकीस आणणे हे महत्वाचे कारण होते.भारत स्वतंत्र होण्यापूर्वी देखील रोख पैशाच्या स्वरूपातच आर्थिक व्यवहार…
