Category: बातम्या

तोंडवळीत होतेय बिबट्याचे दर्शन..

आचरा /- तोंडवळी येथे गेल्या काही महिन्यांपासून डोंगराच्या एका उंच खडकावर येवून दर्शन देणारा बिबट्या चर्चेचा विषय बनला आहे. या खडकावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या वास्तव्य करून होता.…

सावंतवाडी मराठा समाजाची गाव निहाय निवेदन.;अध्यक्ष सीताराम गावडे

सावंतवाडी/- सावंतवाडी मराठा समाजाची गाव निहाय निवेदन सह्यांची मोहीम आज सावंतवाडी शहरापासून सुरुवात करण्यात आली मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक सचिव आकाश मिसाळ यांच्या हस्ते निवेदनावर ग्रामस्थांच्या…

प्रारुप सागरी किनारा आराखड्याची ऑनलाईन जनसुनावणी रद्द करा; अरविंद मोंडकर

मालवण /- प्रारुप सागरी कीनारा आराखड्या संदर्भात २८ तारखेला आयोजित करण्यात आलेली ऑनलाईन जनसुनावणी रद्द करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रीय मच्छीमार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.याबाबत संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद…

मातृत्व आधार फाऊंडेशन तर्फे ग्रामीण रुग्णालयात आरोग्य रक्षक वस्तूंचे वाटप..

मालवण / – मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण तर्फे शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आरोग्य रक्षक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या महामारीत, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना,…

जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत खडाजंगी..

सिंधुदुर्ग /- जिल्हा परिषद मध्ये सत्ताधारी पक्षाचे रणजित देसाई यांनी आपले काम पालकमंत्री यांच्या कडून डावलले गेले असा आरोप करताच शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांनी देसाई यांचा आरोप खोडून…

जिल्ह्यात एकूण 1 हजार 761 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 119

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 761 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सची सेवा कोविडसाठी अधिग्रहित :-जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी /- कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील काही खाजगी डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. यामध्ये मुख्यतः फिजिशियन्स व ॲनेस्थेशिया स्पेशालिस्ट यांचा समावेश आहे. तसेच…

जीवनशैली बदल हेच आजाराचे प्रमुख कारण :- मिलिंद सरदार

वैभववाडी /- माणसाने आपल्या जीवनशैलीमध्ये केलेला बदल हेच त्याच्या आजाराचे प्रमुख कारण आहे. आजच्या काळात आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असे प्रतिपादन माधवबाग कम्युनिटी हेल्थचे…

आता शासनाने पहिलीच्या प्रवेशाचे वय केले निश्चित; जाणून घ्या..

मुंबई आता शासनाने पहिलीच्या प्रवेशाचे वय केले निश्चित केले आहे.राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप-नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत…

IPL 2020 च्या पहिल्या सामन्यात मुंबई -चेन्नई संघाची रणनिती काय असणार.?

मुंबई /- आयपीएलच्या १३व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई आणि चेन्नईच्या टीममध्ये पहिला सामना रंगणार आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदा प्रेक्षकांशिवायच सामने होणार आहेत. तसंच युएईमधल्या संथ खेळपट्ट्यांमुळे…

You cannot copy content of this page