Category: बातम्या

‘नाग’ रणागडाविरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी..

नवी दिल्ली /- ‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या…

शिष्यवृत्ती परीक्षेत एस एम हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे यश..

कणकवली /- शैक्षणित सन २०१९-२०२० वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक (इ.८वी) शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये कणकवली एस.एम.प्रशालेच्या विद्यार्थ्यानी सुयश संपादन केले आहे. तसेच इयत्ता ८…

अवैध दारू बाळगल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई.;नांदगाव तिठा येथील घटना..

कणकवली /- नांदगाव तिठ्याजवळील एका टपरीच्या मागे विक्री च्या उद्देशाने गोवा बनावटीची दारू पिशवीत बाळगल्या बद्दल मारुती विजय बिडये (३४, रा. बिडयेवाडी नांदगाव) याच्याविरुध्द्व गुरुवारी पोलिसांनी कारवाई केल त्याच्यकडे २७३०…

आस्था ग्रुपच्या वतीने आशिष झाटये याचा सत्कार..

मालवण /- नीट परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात 19 वा क्रमांक मिळवून मालवणचे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या आशिष अविनाश झाटये याला मालवण मधील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या…

आस्था ग्रुपच्या वतीने आशिष झाटये याचा सत्कार..

मालवण /नीट परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात 19 वा क्रमांक मिळवून मालवणचे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या आशिष अविनाश झाटये याला मालवण मधील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आस्था…

मठ गावात बीएसएनएलचे नेटवर्क गायब..

वेंगुर्ला /- तालुक्यातील मठ गावात गेल्या दोन दिवसात बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.याबाबत त्वरित लक्ष पुरवावे,अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपसरपंच निलेश नाईक व आबा मठकर…

रोज ग्रीन टी,कॉफी प्यायल्याने टळू शकतील ‘या’ आजारांमुळे होणारे मृत्यू, नव्या रिसर्चमधून दावा.;जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणालाही डायबिटीसचा आाजार असेल तर तुमच्यासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. एका नवीन रिसर्चमधून तज्ज्ञांनी याबाबत खुलासा केला आहे.डायबिटीसच्या रुग्णाने जर रोज…

माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फडणवीसांनी पोलिसांना केला फोन.;एकनाथ खडसेंचा खुलासा..

जळगाव /- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला जय श्रीराम केला असून पक्ष सोडता सोडता त्यांनी देवेेद्र फडवीसांवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, की फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर…

तुम्ही जर सच्चे ‘योगी’ असाल तर मी पाकिस्तानचा प्रशंसक आहे हे सिद्ध करुन दाखवा; ओवैसींचं योगींना आव्हान..

नवी दिल्ली /- एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि राहुल गांधी पाकिस्तानचे प्रशंसक आहेत,अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती.त्यांच्या या टीकेनंतर ओवैसी चांगलेच भडकले आहेत. ‘तुम्ही जर…

चिपी – परुळे येथील भातशेती नुकसानीची प्रांत – तहसीलदार यांनी केली पाहणी

वेंगुर्ला /- अतिवृष्टीमुळे वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान आज बुधवारी प्रांत सुशांत खांडेकर,तहसीलदार प्रविण लोकरे यांनी चिपी,परुळे गावात भेट देऊन पाहणी केली व त्वरित पंचनामे…

You cannot copy content of this page