Category: बातम्या

संघर्ष समितीच्या आक्रमक पावित्र्याने वित्तसंस्थांच्या वर्तुळात हलचल!सुरू..

कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त निर्णय.. कुडाळ /- लॉकडाऊननंतर सर्वसामान्य जनतेची, उद्योजकांची, नवउद्योजकांची परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती आहे. शासन-प्रशासनाने मदतीचा ठाम हात देण्याची गरज आहे. पण…

जिल्ह्यातील ट्रॅक्टर रॅली म्हणजे भाजपचा ड्रामा.;शिवसेना नेते जयेंद्र परुळेकर यांची भाजप वर जोरदार टीका..

सावंतवाडी/- केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळ्या कायद्यामुळे देशभरात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, दिल्ली च्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी गेले ४६ दिवस आंदोलन करत आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाखालची…

सावंतवाडी नगरपालिकेत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे मनसेकडून स्वागत..

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेत नव्याने पुन्हा नियुक्त झालेले मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे मनसे मार्फत स्वागत.करण्यात आले.सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून पुन्हा नियुक्त झालेले जयंत जावडेकर यांचे आज मनसे मार्फत स्वागत करण्यात…

वैभववाडीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाड..

वैभववाडी /- वैभववाडी येथील शासकीय गोडाऊनच्या बाजूला टपरीजवळ मटका जुगार अड्ड्यावर वैभववाडी पोलिसांनी अचानक धाड टाकून 1640 व रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून आरोपीवर वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये…

तालुक्यातील आगामी नऊ ग्रामपंचायतीच्या पार्शवभूमीवर पोलिसांचे आकेरी,गोठोस,वाढोस,मोरे,आंबेरी येथे संचलन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील आगामी नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात गुरूवारी निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींच्या भागात पोलिसांनी संचलन केले.यात पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५…

चोरट्यांनी भर वस्तीमधील तीन दिवसात चार दुकाने फोडल्यामुळे कुडाळ शहरात खळबळ..

कुडाळ/-कुडाळ शहरातील आंबेडकर डॉ.बाबासाहेब पुतळा परिसरातील तीन दुकाने अज्ञात चोरट्याने फोडली.मात्र या तीनही दुकानामध्ये किरकोळ रक्कम सोडून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना असुन…

चिपी विमानतळ लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्नशील.;सुरेश प्रभू

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ व्हावे ही जनतेची इच्छा होती.मी नागरी उड्डाणमंत्री असताना केंद्र सरकारच्या विविध परवानग्या आपल्या कार्यकाळात दिल्या गेल्याने आज हे सर्व शक्य आहे.चिपी विमानतळ लवकरच पूर्ण व्हावे,यासाठी…

कृषी विधेयकामुळे शेतककरी आर्थिक समृद्ध होणार.; नितेश राणे..

कणकवली /- मोदी सरकारने शेतकऱ्याना ताकद देणारे क्रांतिकारी कृषी विधेयक संमत केले आहे. या विधेयकाला बळ देण्यासाठी कोकणातून पहिल्यांदाच ट्रॅक्टर रॅली निघाली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कृषी…

व्यसनी उमेदवाराला मतदान करू नये.;व्यसन मुक्त महाराष्ट्र मंच यांचे मतदारांना आवाहन..

वैभववाडी/- ग्रामपंचायत म्हणजे लोकशाही शासन प्रणालीची पहिली पायरी मानली जाते. ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणजे गाव पातळीवरील लोकशाही प्रशासनाचा मंत्रीच असतो. त्यामुळे गावाचा विकास या ग्रामपंचायतरुपी सदस्यांच्या हाती असतो. राज्यभरातुन होणा-या ग्रामपंचायत…

कुडाळ जिजामाता चौकातील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नूतन मूर्तीचे १२ जानेवारी रोजी अनावरण..

कुडाळ /- कोरोना नियमांचे पालन करून शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे आवाहन कुडाळ येथील जिजामाता चौक येथे असलेली राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या नूतन प्रतिमेचे काम शिवप्रेमी सिंधुदुर्ग या संघटनेने…

You cannot copy content of this page