एस.टी.च्या स्थानिक फेऱ्या सुरू करण्याची नागरिकांची मागणी..
कणकवली /- सिंधुदुर्ग राज्य परिवहन विभागाने २८ जूनपासून सुरु केलेल्या लांब पल्ल्याच्या एस. टी. च्या फेऱ्यांना प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा अलीकडे रत्नागिरी जिल्हाशी फारसा संबध नसल्याने…
