राज्यात एका दिवसात 19 हजार 522 कोरोनामुक्त
मुंबई /- राज्यात गेल्या 24 तासात 19 हजार 522 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 12 हजार 354 पोहोचली…
मुंबई /- राज्यात गेल्या 24 तासात 19 हजार 522 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 12 हजार 354 पोहोचली…
मुंबई /- दीर्घ कालावधीनंतर प्रवाशांच्या सेवेत रूजू झालेली एसटी बस 50 टक्के प्रवासी क्षमतेने धावत होती. मात्र आज पासून एसटी बस पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे.यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळणार असली…
मुंबई /- संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज ऑफ डुईंग बिजनेस महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक…
मुंबई /- सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता 3 महिने उलटून गेले आहेत. तर सुशांतच्या अगोदर त्याची मॅनेजर दिशा सालियान हिने देखील आत्महत्या केली होती. या दोन्ही प्रकरणांवरून भाजपा आमदार…
मुंबई /- अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.अक्षयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिलीजची तारिख अखेर ठरली आहे.यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट…
मुंबई /- राज्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहेत. यामुळे मुलांना पूर्ण प्राथमिक शिक्षण एकाच शाळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. हे करत असताना पाचवीला शिकवणाऱ्या…
नवी दिल्ली /- देशभरातील शाळांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर आणण्याची मोहीम केंद्र शासनाने सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रातील १०१ शैक्षणिक संस्थाचालकांची बनवेगिरी पकडली गेली आहे. राज्यातील १०१…
मुंबई/- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला असून व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनाला अधिक महत्त्व…
मुंबई /- कंगनाच्या वादात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तोंड उघडले आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेकंगनाला दिलेल्या या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून संतापली आहे. जनतेच्या पैशातून तिला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी, असा…
मुंबई /- अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चर्चिला जात असून यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात…
You cannot copy content of this page