केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पहाता अतिवृष्टीच्या मदतीसाठी दोन हजार 211 कोटींचा दुसरा हप्ता मंजूर
मूंबई /- परतीच्या पावसाने जोरदार झटका देत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 62 लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री…
