धक्कादायक! लग्नाच्या जेवणाने झाली विषबाधा….वाचा नेमके काय घडले…
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे लग्न समारंभात 100 हून अधिक वऱ्हाडी मडळींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नातील जेवणातून ही विषबाधा झाल्याचे बोललं जात आहे. या सर्वांवर…
