Author: Loksanvad News

अरुणा प्रकल्पग्रस्तांची १३० घरे अजून धरणाच्या पाण्यातच :-तानाजी कांबळे

वैभववाडी /- गेले वर्षभर अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे 130 घरे धरणाच्या पाण्याखाली असून प्रकल्पग्रस्तांचे अतोनात नुकसान झालेले आहे. लाँकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर तातडीने बैठक आयोजित करून दिलासा…

कुंभवडे गावात नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडले..

वैभववाडी /- तालुक्यातील कुंभवडे गावामध्ये नवजात अर्भक मृत होऊन कुजलेल्या अवस्थेत सापडले.वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची फिर्याद पो.पाटील औदुंबर जिवाजी तळेकर यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये…

कुडाळ तालुक्यात आज किती,कुठे, कुठच्या ठिकाणी रुग्ण आढळले जाणून घ्या..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी २० कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात २ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ४६३ रूग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवारी २० कोरोना…

कोरोना काळात नोकरी गेलेल्यांना मिळणार 50% रक्कम;सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या..

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. या काळात लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. अंदाजानुसार, कोरोना संकटामुळे आतापर्यंत 1.9 कोटी लोकांनी नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. केवळ जुलै महिन्यातच 50…

मालवणात शासकीय फार्मसी महाविद्यालय व्हावे:-फार्मसी कृती समितीची पालकमंत्री यांच्याकडे मागणी;

मालवण /- शासकीय फार्मसी महाविद्यालय मालवणात व्हावे अशी मागणी जिल्हा फार्मसी कृती समितीच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. याला श्री. सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न लवकरच…

लाॅकडाऊन पेक्षा जनता कर्फ्यू जाहीर करणे सोयीस्कर;संग्राम सावंत..

कुडाळ/- कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सर्व जनतेमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी अद्याप जनतेकडून शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. जनतेने…

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या लाईव्हमधील महत्वाचे मुद्दे ..

मुंबई /- तमाम नागरिकांना मनपासून धन्यवाद. सणासुदीचा, पावसाळ्याचा आणि शेतीचा काळ आहे. आपण गणेशोत्सव, साधेपणाने साजरा केला. जैन, मुस्लीम, ख्रिश्चन , पारशी सर्वच धर्मियांनी सामाजिक जाणीव ठेवली व संयम पाळला…

जिल्ह्यात एकूण 1180 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1202:-जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1180 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1202 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 74 व्यक्तींचे कोरोना…

माक्स वापरताना या चुका अजिबात करू नका

मुंबई /- करोना संकटकाळात आता सगळी शहरे अनलॉक झाली असल्यामुळे रोज घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. करोना संसर्गापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझर वापरणे आणि मास्क वापरणे या अत्यावश्यक बाबी…

मुंबई ही महाराष्ट्राच्या बापाची :खा.संजय राऊत

मुंबई / मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या नटीच्या पाठीशी भाजप राहतो हे दुर्दैवी आहे, असे रोखठोक मत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. रविवारच्या सामनातील रोखठोक या सदरातून…

You cannot copy content of this page