शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित आ. वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पर्यटन विकास, शेतकऱ्यांना पीक विमा, सिंधुरत्न योजनेची अमंलबजावणी इतर अनुषंगिक विषयांबाबत तसेच दोन्ही जिल्ह्यातील इतर प्रश्न व समस्यांबाबत राष्ट्रवादी…
