🛑पूर परिस्थिती रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याला प्राधान्य.;पालकमंत्री नितेश राणे.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जातो. वर्षानुवर्ष हा गाळ काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जात असल्याने नदीकाठच्या गावांना…