२० ऑक्टोबर पासून उघडणार
महाविद्यालयांची दारे.;उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती,दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश..
मुंबई /- राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबर पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री…
