आम्हाला भूलथापा मारून पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.;शिवसेनेचे राजू राणे यांचा भाजपला ईशारा
कणकवली /- आमचा ८०% समाजकारण व २०% राजकारण हा पिंड आहे. त्यामुळे आम्हाला भूलथापा आमिषे किंवा आश्वासने देऊन पक्ष प्रवेश घेण्याची गरज नाही.ती तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना आहेत असे प्रत्युत्तर…
