हवामान आधारित निकष बदलल्याने आबा ,काजूशेतकऱ्यांचा होणार फायदा.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सवांत यांनी दिली माहिती.
कणकवली /- प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत कोकणातील आबा , काजू व केळी या पिकांचा सामावेश होतो . गेल्या चार ते पाच वर्षात हवामानातील…
