ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!कोरोना मृतांच्या वारसांना मिळणार ५० हजार.
मुंबई /– सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५० हजार रूपये (रु.पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती…
