कणकवली पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह…
कणकवली /- कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति – पत्नी चा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कणकवली शहरातील…
कणकवली /- कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति – पत्नी चा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कणकवली शहरातील…
बांदा /- महाराष्ट्र -गोवा सीमेवरील बांदा पत्रादेवी येथील सीमेवर आज पासून गोव्यातून येणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून या ठिकाणी पोलिस तसेच आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
कणकवली /- शिवसेनेत माझे सहकारी संजय आग्रे आणि मी एकत्रित प्रवेश केला.आम्ही शिवसेनेच्या निष्ठेने काम करत आहोत. फोंडाघाट विभागात संजय आग्रे संघटनात्मक बांधणी करत विरोधकांना रोखण्यासाठी मजबूत शिवसेना केली आहे.…
बांदा /- गोव्यात नोकरीसाठी जाणा-या युवक-युवतींची दर पंधरा दिवसांनी रॅपिड टेस्ट करण्यात यावी, रोज टेस्ट न करता त्यांचे फक्त तापमान तपासण्याची यावे अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी…
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,आ.वैभव नाईक,जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपस्थिती.. कुडाळ /- कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी के.…
सिंधुदुर्गनगरी/- जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शिनरी, सर्व खाद्य पदार्थाचे…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ३९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान जिल्ह्यात…
आचरा पारवाडी प्रकल्प विरोधी समितीच्या बैठकीत घेतला निर्णय.. आचरा /- आचरा पारवाडी हद्दीत चालू असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे आचरा पारवाडी, डोंगरेवाडीच्या वस्तीला मोठा फटका बसत असून शेती, विहिरीचे पाणी दुषित होत…
आचरा /- संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणारयांना आळा बसण्यासाठी आचरा पोलीसांनी आरोग्य विभागाच्या सहकार्याने आचरा तिठ्यावर रॅपिड टेस्ट सुरू केल्याने अवास्तव फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या टेस्ट मध्ये एक पाॅझेटीव्ह मिळाल्याची माहिती…
आचरा /- आचरा हिर्लेवाडी येथील रहिवासी आणि शिवसेनेचे जुने कार्यकर्ते रामदास श्रीधर कांबळी वय ५५ यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली ,जावयी एक भाऊ, दोनबहिणी असा…
You cannot copy content of this page