🛑कितीही वादळे आली तरी,’पवारां’शी एकनिष्ठ राहिलेला शिलेदार – अमित सामंत.
✒️लोकसंवाद /- समिल जळवी. सिंधुदुर्गच्या राजकीय मातीने महाराष्ट्राला नेहमीच दिग्गज आणि धडाडीचे नेते दिले.इथलं राजकारण कधी समाजवाद्यांच्या प्रभावाखाली राहिलं, कधी काँग्रेसचा गड बनलं, तर कधी शिवसेनेच्या झंझावातात राहिलं. अगदी अलीकडच्या…
