कोरोना काळात वीज वितरणने लादलेली बिले ही चुकीचीच.;मंगेश तळवणेकर
सावंतवाडी /- कोरानाचा सुरवातीला काळ संपला आणि लोकांच्या हातात वीजबिले पडली, ती पाहून सर्वसामान्य जनता अधिकच त्रस्त झाली आहे. अशीही वाढीव बिले का व कोणत्या निकषांच्या आधारे आकारली, असा सवाल…
