शेतकऱ्याच्या विकासासाठी जिल्हा बँकेचा ३ संस्थांना एकत्र घेवून करार.;जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी.
✍🏼लोकसंवाद /- ओरोस. शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी तसेच जिल्ह्यात श्वेतक्रांती घडविण्याच्या उद्देशाने आज जिल्हा बँक, जिल्हा परिषद, भगिरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दुध संघ या चौघांनी एकत्र येवून करार केला आहे. यात…
