कलमठ येथील निवृत्त शिक्षक दत्तात्रय तेली यांचे निधन..
कणकवली /- कलमठ येथील रहिवासी दत्तात्रय महादेव तेली (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, चार बहिणी असा परिवार आहे. ते…
कणकवली /- कलमठ येथील रहिवासी दत्तात्रय महादेव तेली (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, चार बहिणी असा परिवार आहे. ते…
कणकवली /- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश…
कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कलमठ गुरववाडीतील पुरबाधित आणि फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी वस्तीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेश संघटक सचिव…
खारेपाटण /- कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक या पदावर कार्यरत असलेले संभाजी वासुदेव करलकर यांचे आज पहाटे मुंबई नायर हॊस्पिटल येथे अल्पशा आजाराने वयाच्या ४४ व्या वर्षी…
मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील विद्यार्थ्यांचा प्रकल्प.. कणकवली /- वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे त्रस्त सामान्य नागरिकांसाठी मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी दिलासा दिला आहे.मालवण पॉलिटेक्निक कॉलेजच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक…
कणकवली /- स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाची सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वाचनालयाच्या अध्यक्षपदी विनय केशव पावसकर, उपाध्यक्षपदी नारायण वळंजू तर सचिव पदी मिनेश तळेकर…
कणकवली /- नाटळ येथील मल्हार पूलाच्या नजीकच तात्पुरत्या स्वरूपातील साकवाची व्यवस्था नसल्यास प्रवाशांचे मोठया प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे . तसेच सभोतालच्या गावांचा संपर्क तुटल्याने कनेडी बाजारपेठेच्या आर्थिक उलाढालीवरही सध्या…
कणकवली /- जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसारसाहित्य होत्याचे नव्हते झाले. सिंधुदुर्गातही अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या हातावर पोट असणाऱ्या गरजवंतांना अन्नधान्य देऊन सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांनी माणुसकीचा धर्म पाळला असल्याचे…
कणकवली /- कणकवली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले. त्या पूरग्रस्त कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून धान्य वाटप केले जात आहे. तहसीलदार रमेश पवार यांच्या सूचनेनुसार आशिये…
कणकवली /- कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेसाठी व्यतीत केले. स्वच्छता आणि श्रमदान हीच खरी सेवा आहे, हे संस्कार आप्पा साहेबांनी कणकवलीतील गोपुरी या आपल्या कर्मभूमीत रुजविले.…
You cannot copy content of this page