राजकीय दुरावस्थेमुळे स्वतंत्र तालुका होऊनही दोडामार्ग विकासापासून वंचित.;मनसेचे सुनील गवस यांचा आरोप..
दोडामार्ग /- दोडामार्ग तालुका होवून बरीच वर्षं झाली,मात्र नावापुरता तालुका आहे. विकासाच्या दृष्टीने तालुक्यात फक्त मोठमोठ्या गोष्टी होतात परंतु विकास मात्र थांबलेलाच आहे.दोडामार्ग तालुक्यात मुबलक पाणी तसेच शासनाच्या जागा देखील…
