गणेश चतुर्थी निमित्त मुंबईवरून येणाऱ्या व चतुर्थी नंतर मुंबईला जाणाऱ्या एसटी गाड्यांवर किमान दोन चालक द्यावे जेडी नाडकर्णी
कुडाळ /- सध्या गणेश चतुर्थी निमित्त अनेक भाविक कोकणाकडे येत असून, एसटीच्या गाड्या प्रत्येक जिल्ह्यांमधून कोकणाच्या प्रवासासाठी वापरल्या जात आहेत, व त्यासाठी जिथे दोन चालकाची ची गरज आहे तिथे ती…
