Category: मुंबई

फक्त गुजरातलाच रेमडीसीवीर पुरवठ्याबाबतच पत्रच नवाब मलिकांनी केला पुराव्यानिशी पोल-खोल..

मोदी सरकारने १६ कंपन्यांना महाराष्ट्राला औषधं दिली तर परवाना रद्द करू अशी दिली होती धमकी.. मुंबई /- देशात कोरोनाने सर्व विक्रम मोडले असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. लसींचा,…

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार.;कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामगारांसह,आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा.. मुंबई/- कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध…

राज्यात 51 हजारांवर नवे कोरोना रुग्ण,258 मृत्यू विदर्भात 133 कोरोना रुग्णांचा मृत्यू..

मुंबई, /- राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची…

लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते पण अंमलबजावणी २ दिवसांनी?

मुंबई /- -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ…

राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध ८ की १४ दिवस?

मुंबई /- राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलीय. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील…

संपूर्ण राज्यात लाॅगडाऊन अटळ सर्वपक्षीय बैठक.;कडक निर्बंध असायला हवे पण उद्रेक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस..

थोडी कळ सोसा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आठदिवसाचा लाॅकडाउनचा कडक इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबई /- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात…

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीतील लॉकडाऊन संदर्भातील निर्णय वाचा

मुंबई /- उद्यापासून नवीन कठोर निर्बन्ध लागू होत आहेत, सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. राज्यात आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ…

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट परीक्षा न घेता वरच्या वर्गात मागील वर्षाप्रमाणे बढती.;शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड..

मुंबई /- राज्यातील शिक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे ऐन मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाच्या बळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पहिली ते आठवी या वर्गाच्या परीक्षा न घेता संबंधित…

सर्वोच न्यायालयात मराठा आरक्षण बाबत आज महत्वपूर्ण सुनावणी…

सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी मराठा आरक्षण बाबत सुनावणी होणार आहे. आज सकाळी ठीक १०.३० वाजता सुनावणीला सुरूवात होणार.८ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना नोटीस बजावली होती. राष्ट्रीय…

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा मुख्य सचिवांकडून जिल्हानिहाय आढावा .;कोरोना निर्बंधांची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश.. मुंबई /- राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेनमेंट झोनची…

You cannot copy content of this page