कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघर पोहचवा माझे कुटूंब:-मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई /- कोरोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
