आंबडोस प्राथमिक शाळेची सरंक्षक भिंत रस्त्यावर कोसळली…
चौके /- मालवण तालुक्यातील आंबडोस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१. या शाळेची चिऱ्यांची दगडी सरंक्षक भिंत काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे आज बुधवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३…
चौके /- मालवण तालुक्यातील आंबडोस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१. या शाळेची चिऱ्यांची दगडी सरंक्षक भिंत काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे आज बुधवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३…
चौके /- आपल्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा संसर्ग महाराष्ट्रासह देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातही झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे सर्वत्र २२ मार्च २०२० पासून कडक लॉकडाऊन…
वैभववाडी/- कपडे धुण्यासाठी नदीवर जाते असे नातेवाईकांना सांगून गेले ली महिला घरी आली नाही म्हणून तिच्या भावाने वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.बेपत्ता महिलेचे नाव अर्पणा अनिल पाडावे वय 35…
ब्युरो न्यूज /- ▪️१९३५: इंडियन कंपनीज अॅक्टअन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी. ▪️१९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले. ▪️१९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक. ▪️१९८७: ओझोनच्या…
ब्युरो न्यूज /- ▪️ भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ५० लाखांच्या पुढे, आत्तापर्यंत ८२ हजारांपेक्षा जास्त मृत्यू; महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण ▪️ ‘सीरम’च्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच; १४ ठिकाणी १५००…
▪️ सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं…
▪️ मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चर्चा होणार आहे. ▪️ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवडय़ात स्थगिती दिल्याने तिढा निर्माण झाला आहे.…
नवी दिल्ली /- ▪️ कोरोनामुळे खासदारांच्या पगारात 30 टक्क्यांनी कपात होणार आहे. त्यासंदर्भातील दुरुस्ती विधेयक काल संसदेत मंजूर करण्यात आले. खासदारांच्या पगारामध्ये एका वर्षासाठी 30 टक्के कपात करण्याची तरतूद असलेलं…
राजस्थानच /- राजस्थानच्या बुंदीच्या चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीमध्ये बोट बुडून अपघात झाला आहे. या बोटमध्ये 25 ते 30 प्रवास करत होते.या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.…
नवी दिल्ली /- सोमवारपासून सुरु झालेल्या पावसाळी आधिवेशनाचा बुधवारी तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांवरुन शेतकरी संघटनांनी आज आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकरी संसदेच्या बाहेर केंद्रीतील मोदी सरकारने घेतलेल्या…
You cannot copy content of this page