आंबोली घाटातील गटाराचे काम न झाल्याने आंबोली घाट खचण्याची शक्यता.;सरपंच दत्तू नार्वेकर.
आंबोली /- येथील घाटात गटारीचे काम यावर्षी झाले नाही.ठिकठिकाणी वेली रस्त्यावर लोंबकळत आहेत.धोकादायक झाडे तोडली नाहीत.अळू गटार काम झाले नाही यामुळे मोरी जाम होवून घाट दरिकडचा भाग खचू शकतो.सार्वजनिक बांधकाम…
