Month: August 2021

रत्नागिरीतून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात.;आंबा, काजू बागायतदारांशी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी साधला संवाद..

रत्नागिरी /- दोन दिवस चाललेल्या अटक नाट्यानंतर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज सकाळपासून रत्नागिरीहून सुरु झाली आहे. यावेळी रत्नागिरीतील आंबा, काजू बागायतदारांशी नारायण राणेंनी संवाद साधला. बऱ्याच आंबा…

पीएम किसान योजनेची ऑनलाइन साईट पुन्हा सुरू…

देवगड /- पीएम किसान योजनेची बंद पडलेली साईट पुन्हा सुरु झाली आहे. यासाठी देवगड पं. स. चे उपसभापती रविंद्र तिर्लोटकर यांनी खास. सुरेश प्रभुंकडे केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. गेले…

कुडाळ -मालवण तालुक्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य..

कुडाळ /- मालवण व कुडाळ तालुक्यातील डोंगर-दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कुंभारमाठ धनगरवाडी कातवड धनगरवाडी देवली धनगरवाडी असरोंडी धनगरवाडी मालवण तालुक्यात सरासरी 80 विद्यार्थ्यांनातर कुडाळ तालुक्यामध्ये…

अनिल परबांच्या समर्थनासाठी शिवसैनिक पुढे सरसावले मुंबईत लागले बॅनर्स..

मुंबई /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब सध्या भाजपच्या रडारवर आहेत. नारायण राणे यांच्या अटक नाट्यादरम्यान अनिल परब पोलिसांना सूचना देत असल्याची व्हीडिओ क्लीप व्हायरल…

‘योद्धा पुन्हा मैदानात’,नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज शुक्रवार पासून पुन्हा सुरू..

सिंधुदुर्ग /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात होत आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती.न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा…

राज्यात काही लोकांचे राजकीय पर्यटन सुरू जुने व्हायरसही परत आले,त्यांचा बंदोबस्त करायचाय नाव नघेता रणेंवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची टीका..

मुंबई /- केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतरपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. शिवसेनेकडून…

कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत विचार सध्या 84 दिवसांचं अंतर

मुंबई /- केरळमधून येणाऱ्या कोरोना संसर्गाची आकडेवारी भयावह आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशभरात कोरोना कमजोर होत आहे, परंतु केरळ सरकारची चिंता वाढवत आहे. गेल्या 24…

कोणतीही यात्रा येवो, शिवसेनेची जनसेवेची यात्रा सुरूच राहणार.;शिवसेना नेते संदेश पारकर यांची ग्वाही

शिवसेना पुरग्रस्तांच्या सदैव पाठीशी वागदेत पूरग्रस्तांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साहित्य वाटप.. कणकवली /- वागदेत अतिवृष्टी मुळे अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले होते. मात्र ही बाब…

You missed

You cannot copy content of this page