खासदार शरद पवार यांच्याकडे किती संपत्ती आहे ?
मुंबई /- “आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब…
मुंबई /- “आयकर विभागाची नोटीस येणार असे मी ऐकले आहे. सोमवारी येणार होती असेही कळले होते. हातात आली नाही. देशातल्या एवढ्या लोकांमध्ये केवळ आमच्यावर विशेष प्रेम आहे ही आनंदाची बाब…
कोल्हापूर /- मजुरांच्या कल्याणकारी तीन नव्या विधेयकांसाजे आज संसदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यमय शैलीत स्वागत केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे…
सिंधुदुर्ग /- मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून १ किमी परिसरात वृक्ष लागवड करण्याची योजना अंमलात आणली. त्याअंतर्गत सिंधुदुर्गातील १७० शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात ५२६३१…
नवी दिल्ली /- सध्या देशभरात शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान निधी’च्या माध्यमातून दरवर्षी टप्प्याटप्प्याने ६ हजार रुपये दिले जातात. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. मध्यप्रदेशात होत…
आचरा /- उंडील तालुका देवगड भागात बिबट्यांची दहशत पसरली असून. रविवारी सायंकाळी चारायला सोडलेल्या गुरांवर हल्ला करत दोन गाईंचा फडशा पाडला तर एका गाईला जखमी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले…
कुडाळ /- कुडाळ शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोना चे रुग्ण हा समूह संसर्ग वाढीस लागण्याचा धोका आहे.अशा स्थितीत आता नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये.तसेच प्रशासनाने…
वैभववाडी /- वैभववाडी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या शंकर मंदिरातील पिंडीवर नाग देवता प्रकट झाली आहे. त्यामुळे आज दुपारपासून नागदेवतेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली होती. कोकिसरे गावच्या हद्दीत…
नवी दिल्ली /- आता केंद शासनाने आपल्या मागील नियमावलीत बदल केले आहेत. परदेशात पैसे पाठविण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियम बनविले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून…
मुंबई /- पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. जुन्या कांद्याची प्रतही काही प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत राज्यासह परराज्यातून मागणी वाढल्याने घाऊक…
मुंबईतील भिंवडीत परिसरात पहाटेच्या साखर झोपेच्या वेळी तीन मजली इमारत कोसळून ; ८ जण मृत्यूमुखीं झाले आहेत,ही तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस…
You cannot copy content of this page