Category: इतर

खात्यात फ़क़्त ३००० रुपये असतानाही मिळणार ५० लाखाचे कर्ज जाणून घ्या…

नवी दिल्ली /- आपल्या खात्यात फ़क़्त ३ हजार रुपये आहेत आणि आपल्याला जर कर्ज हवे असेल तर कोणी देईल का? ३ हजार असताना १ लाखाचेही कर्ज मिळणे अशक्य वाटत असतानाच…

तांबळडेग येथे बंधारा मंजूर आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश..

देवगड /- तालुक्यातील तांबळडेग येथे पावसाळ्यात समुद्राने अतिक्रमण केल्याने दक्षिणवाडा येथील किनारपट्टीची धूप मोठ्या प्रमाणात झाली आहे,येथील स्मशानभूमी,मासे सुकविण्यासाठी बांधलेला ओटा,महावितरण चे खांब,रस्ता सुरची झाडे समुद्रात वाहून गेली आहेत या…

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द; मुख्यमंत्री ठाकरे..

औरंगाबाद /- मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून व त्यांनी सहन केलेल्या अत्याचारातून ही भूमी रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाली आहे. मराठवाड्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्यदिन आहे. या आंदोलनामध्ये…

पारंपरिक मच्छीमार लढ्यात सक्रीय सहभाग घेणार नाही ;महेंद्र पराडकर

मालवण /- लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून पारंपरिक मच्छीमारांना देशोधडीला लावले गेले अशा प्रकारची जाहीर वक्तव्ये पारंपरिक मच्छीमारांसाठी कार्यरत असलेल्यांकडूनच केली जात असल्याने यापुढे आपण पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्यात सक्रीय सहभाग घेणार…

..अखेर मालवण मधील तो धोकादायक विजेचा पोल बांधकाम सभापती यतीन खोत यांनी हटवीला..

मालवण /- मालवण शहरातील धुरीवाडा साई मंदिर ते पिंपळपार मार्गावर बरेच वर्षे धोकादायक अवस्थेत असलेला वीजेचा पोल अखेर हटवण्यात आला आहे. पालिकेचे बांधकाम सभापती यतीन खोत यांनी यासाठी विशेष पाठपुरावा…

मालवण मद्धे विविध विभागांचा आ.वैभव नाईक यांनी घेतला आढावा..

मालवण /- कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण तहसील कार्यालयात दक्षता समितीची आढावा बैठक घेतली.त्याचबरोबर मालवण पंचायत समितीची आढावा बैठक,कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात तालुका आरोग्य यंत्रणेचा…

येत्या 24 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

ब्युरो न्यूज /- ▪️ गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. दोन दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. ▪️ शनिवारी संध्याकाळी मुंबई,…

उत्तर प्रदेश मद्धे बनलं नवीन स्कॉड विना वॉरंट होऊ शकते अटक

उत्तर प्रदेश /- उत्तर प्रदेशात योगी सरकारने विशेष सुरक्षा दल (SSF) स्थापन केलं आहे. यासंदर्भात सरकारने अधिसूचना जारी केली असून SSF टीम यूपीमध्ये विना वॉरंट अटक किंवा चौकशी करू शकते.…

…तर कोरोनाचा विचार न करता रस्त्यावर उतरू; मराठा समाजाचा राज्य सरकारला इशारा

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या संदर्भात कुचकामी ठरलेल्या आघाडी सरकारच्या विरोधात रविवारी सकल मराठा समाजाने आक्रोश आणि संताप व्यक्त करत वेळप्रसंगी कोरोनाचे संकट झुगारून रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा दिला.…

कोरोना काळात नोकरी गेलेल्यांना मिळणार 50% रक्कम;सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या..

कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. या काळात लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. अंदाजानुसार, कोरोना संकटामुळे आतापर्यंत 1.9 कोटी लोकांनी नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. केवळ जुलै महिन्यातच 50…

You cannot copy content of this page