अनलॉकनंतर परराज्यातून ‘एवढे’ लोक मुंबईत परतले..
मुंबई /- मुंबईत काम करणार्या परराज्यातील नागरिकांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे.अनलॉकनंतर आर्थिक राजधानी मुंबईत जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे 25 लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांमधून परतल्याची माहिती मध्य…