वैभववाडी तालुक्यातील भात शेतीची नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा* -वैभववाडी तालुका शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन..
वैभववाडी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन भात पिकाची नासाडी झाली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी,…
