वाघेरी गावात पाण्याचे स्त्रोत आटले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर प्रश्न.;मतदानावर बहिष्काराचा इशारा
कणकवली/- आतापासूनच सुरु झालेल्या भीषण पाणी टंचाई मुळे उन्हाळी शेती करणारया शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वाळू उद्योगातील गाळ मिश्रीत गढूळ प्रदुषित पाणी सोडल्यामुळे ओहोळ…
