Category: कणकवली

आशिये,वरवडे पूरग्रस्तांना शासनाकडून मदत…

कणकवली /- कणकवली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले. त्या पूरग्रस्त कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून धान्य वाटप केले जात आहे. तहसीलदार रमेश पवार यांच्या सूचनेनुसार आशिये…

आप्पासाहेब पटवर्धन यांचा वसा घेऊन गोपुरीतील स्वयंसेवकांनी चिपळूनला केले श्रमदान..

कणकवली /- कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेसाठी व्यतीत केले. स्वच्छता आणि श्रमदान हीच खरी सेवा आहे, हे संस्कार आप्पा साहेबांनी कणकवलीतील गोपुरी या आपल्या कर्मभूमीत रुजविले.…

चिपळूण कोंडे गावातील पूरग्रस्तांना स्वराज्य गृप सिंधुदुर्ग ने केली मदत..

कणकवली /- चिपळून येथील पूरग्रस्तांना स्वराज्य गृप सिंधुदुर्ग यांच्यामार्फत मदतीचा देण्यात आला. चिपळूण येथील कोंडे गावामध्ये हीमदत देण्यात आली आहे. यामध्ये पाणी बॉक्स, तूरडाळ, कपड्याचे आणि अंगाचे साबण, कोलगेट, तांदूळ…

मायनिंग हे राजकीय पुढाऱ्यांचे उत्पन्नाचे साधन.;परशुराम उपरकर

कणकवली /-गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. कळणे येथे झालेल्या भूस्खलनाचे कारण अतिवृष्टीपेक्षा मायनिंग मध्ये दडले आहे. त्यामुळे कळणे सोबत जिल्हाभरातील नागरिकांनी मायनिंग नकोच, अशी भूमिका घेतली आहे. काल…

नांदगाव येथे ग्रामविकास समितीच्या सदस्यांना महिला राजसत्ता आंदोलनच्या माध्यमातून देण्यात आले प्रशिक्षण..

कणकवली /- ग्रामपंचायत स्तरावर कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचनात्मक बांधणी केली असून यात ५०% महिलांची भागीदारी बंधन कारक आहे व या समितीने येणाऱ्या निधीतून कामकाज कसे करावे, याविषयी माहिती…

मिठबांव कबीरनगर येथील तरूण मंडळ, महिला मंडळातर्फे पोसरे दुर्घटनाग्रस्तांना मदत…

कणकवली /- देवगड तालुक्यातील मिठबांव कबीरनगर (बौद्धवाडी) येथील तरूण मंडळ,महिला मंडळ व कबीरनगरवासीयांच्यावतीने खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना एक लाख पन्नास हजार रूपयांची विविध स्वरूपात मदत…

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ची राज्यस्तरावर निवड…

खारेपाटण /- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ठतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या “केस स्टडीज चे” संकलन नुकतेच करण्यात आले असून…

कातकरी बांधवांनी नगराध्यक्ष नलावडे यांचे मानले आभार.;पुरात जीवनावश्यक वस्तू दिल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता..

कणकवली /- 22 आणि 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका कणकवली शहरातील कातकरी वस्तीला बसला. कातकरी बांधवांच्या वस्तीत पाणी शिरून त्यांचा संसार होत्याचा नव्हता झाला. अशा कठीण प्रसंगात कणकवली नगराध्यक…

गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारला असता तर ही वेळ आली नसती.;परशुराम उपरकर

कणकवली /- पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेमण्यात आलेल्या गाडगीळ समितीचा अहवाल त्यावेळच्या लोकप्रतिनिधींच्या बोलण्याला फसून कोकणवासियांनी अमान्य केला. त्यामुळेच या भूस्खलनासारख्या घटना घडत आहेत.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची झळ कोकणाला बसली. त्यामुळे अनेक ठिकाणी…

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघा संशयितांची जामीनवर मुक्तता..

 कणकवली /- फेसबुकवरील ओळखीतून १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची न्यायालयाने ३० हजाराचा सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे केला आहे . संशयिताच्यावतीने अॅड .…

You cannot copy content of this page