Category: मुंबई

राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मंजुरी.;कामगार मंत्री हसन मुश्रीफ.

मुंबई /- राज्यातील अॅटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे.तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी…

कोकण समुद्र किनाऱ्यांवर (झारी)जेलिफिशचे आक्रमण.; मत्सव्यवसायाला फटका..

मुंबई /- दसऱ्यानंतर अचानक कोकण समुद्र किनाऱ्यांवर अत्यंत दाहक अशी जेली फिश आल्याने ऐन मासेमारी मोसमात कोकण किनारपट्टीवर मासेमारीचे संकट निर्माण झाले आहे. जेलीफिशमुळे उरण, अलिबाग, मुरूड तालुक्यातील राजपुरी, एकदरा,…

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम.;उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत..

राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार… मुंबई /-      कोविडच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे महाविद्यालय ऑनलाईन सुरू होती. शैक्षणिक संस्थानी अडचणीच्या काळात सुद्धा विद्यार्थी हित जोपासून ऑनलाईन…

शिवसेनेच्या खासदार आलेल्या भावना गवळींनीही धुडकावले ईडीचे समन्स..

मुंबई /- शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी ईडीने समन्स बजावून आज आपल्या मुंबई कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते, पण त्यांनी हे समन्स धुडकावून लावले आहे. आपल्याला चिकनगुनिया झाला असल्याने आपण…

कुठेही फिरण्यासाठी कोरोनाचा एक डोस पुरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.;लवकरच करणार निर्णय जाहीर…

मुंबई /- कोरोनाचा एक डोस घेतला असेल तर निश्चिंत राहा, कारण दिवाळीनंतर एका लसीच्या डोसवर कुठेही फिरण्याची परवानगी शासनाकडून देण्यात येणार आहे.याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करणार आहेत. याबाबत आरोग्य मंत्री…

२० ऑक्टोबर पासून उघडणार
महाविद्यालयांची दारे.;उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती,दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश..

मुंबई /- राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबर पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री…

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये बदल…

मुंबई /- ▪️ आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी काही दिवसांचाच अवधी उरला असताना भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नवा भारतीय संघ जाहीर केला आहे. ▪️यामध्ये…

वीज संकट भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांना कोळसा न देण्याचा मोदी सरकारचा डाव.;काँग्रेस

मुंबई /- देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत असल्याचं आढळलं.…

दसरा मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात शिवसेनेचा मोठा निर्णय..

मुंबई /- शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र करोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते,…

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय.;अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर..

मुंबई /- अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर,…

You cannot copy content of this page