Author: Loksanvad News

एअर इंडियाच्या विमानांना दुबईत बंदी..

मुंबई /- एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये 15 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला कोरोनाची…

परीक्षांचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात..

मुंबई /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांची परीक्षा घेण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना 31 ऑक्टोबपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचनाही दिली आहे. अंतिम वर्षांची…

राज्यात एका दिवसात 19 हजार 522 कोरोनामुक्त

मुंबई /- राज्यात गेल्या 24 तासात 19 हजार 522 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 12 हजार 354 पोहोचली…

बस’ आता शंभर टक्के प्रवासी क्षमतेने धावणार..

मुंबई /- दीर्घ कालावधीनंतर प्रवाशांच्या सेवेत रूजू झालेली एसटी बस 50 टक्के प्रवासी क्षमतेने धावत होती. मात्र आज पासून एसटी बस पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे.यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळणार असली…

देशातील रुग्णसंख्या 52 लाखांच्या पार..

नवी दिल्ली /- भारतात गेल्या 24 तासात 96 हजार 424 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 52 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 174 रुग्णांच्या…

उद्द्यापासून पाच दिवस पिंगुळी बजाजपेठ राहणार बंद..

कुडाळ /- आज झालेल्या व्यापारी संघटना व ग्रामपंचायत यांच्यात झालेल्या संयुक्त सभेत उद्या दिनांक १९ सप्टेंबर ते बुधवार दिनांक २३ सप्टेंबर पर्यंत बाजार पेठ पूर्णतः बंद राहणार आहे अत्यावश्यक सेवेमध्ये…

कुडाळ शहरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर येत्या कारवाई करा ;नगरसेवक गणेश भोगटे

कुडाळ /- कुडाळ शहरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर येत्या महिन्याभरात कारवाई झाली नाही तर विरोधी पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे नगरसेवक तुम्हाला कारवाई करण्यास भाग पाडतील व प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणतील…

कणकावली पत्रकार संघाच्यावतीने विमा संरक्षणसाठी धरणे आंदोलन..

कणकवली/- महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना यौध्दे म्हणून पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी.तसेच सर्व पत्रकारांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्यावे,अशी मागणीचे निवेदन कणकवली तहसीलदार…

पत्रकाराने कंगनाचा खोटारडेपणा उघड केल्याने कंगनाची पत्रकाराला धमकी..

मुंबई /- कंगना राणावत आपल्या ट्विटर हँडलवर वाटेल ते बडबडगीते गाऊन रोज राजकारणी, कलाकार यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता तर तिने आपला मोर्चा आता पत्रकारांकडे वळविला असून पत्रकारांना…

स्वयंसहायता समुहांची मुख्यमंत्री यांना 4 लाख पत्रे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या अभियानात खोडा..

कणकवली /- राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेल्या केंद्रपुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये तसेच चुकीचे आकलन करुन कर्मचाऱ्यांच्या सेवेचे खासगीकरण करण्याचा मनसुबा हानून पाडण्यासाठी…

You cannot copy content of this page